-
-
सुनील सुळे यांचा लेख अप्रतिम होता. सुशिक्षित आणि सूज्ञ भारतीयांच्या गेल्या काही काळातील भावना अतिशय समर्पकपणे या लेखात व्यक्त झाल्या आहेत.
-
श्रीपादराव, आपण अतिशय चांगल्या विषयाला वाचा फोडलेली आहे. पूर्वी मराठी माध्यमा़ंच्या शाळेत नागरिकशास्त्र हा वेगळा विषय शिकवला जात असे. एकोणीसशे साठच्या दशकात…
-
तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल
-
आपला लेख जरी अभ्यासपूर्ण असला तरी आपण हे विसरला आहात की, आसेतूहिमाचल पसरलेला आपला देश हिन्दुस्थान महणून ओळखला जातो, आणि त्या प्रदेशात…
-
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षान्ना पैशान्ची गरज असतेच. एव्हडे पैसे सर्वसामान्य लोकान्कडून वर्गणी रुपाने जमा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे हे मान्य व्हावे. पूर्वीपासून…
-
काल आठ जुलैरोजी या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या…
-
या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या गटातिल लोकान्च्या भुवया…
-
काहीही थापा मारल्या वा लिहल्या, कोणाच्यातरी नावावर खपवल्या, तर लोक शुंभा सारख्या त्या खऱ्या मानतात. हा गैरसमज नाही, तर आपल्या समजा बद्दल…
-
प्रमोदजी, आपण खूपच अभ्यासपूर्ण लेख लिहून लोकप्रतिनिधिन्च्या मुल्याङ्कनासन्बधी विचार माडले आहेत. आपल्या लेखावर श्री. आठले आणि श्री. केसराळीकर यान्नी सकारात्मक अभिप्राय नोन्दवले…
डा़ंँ. सुनिलजी आपण जागतिक लोकसंख्या वाढीची व त्या संंबंधित अव्हाने आणि कर्तव्य या संबंधि चांगली चर्चा केली आहे. पण आपल्या देशातिल त्या…