-
-
अभ्यन्करजी आपण या लेखात उपस्थित केलेले मुद्दे पटण्यासारखे आहेत. स्वातन्त्र्यप्राप्ती पासून निर्विवाद बहुमताने सत्तेवर आलेल्या आणि चार दशक सत्तेवर राहिलेल्या सरकारने देशहितापेक्षा…
-
वैष्णवी राठोडजी आपण लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण आहे यात शन्का नाही, पण आपण फक्त या लेखात विद्यमान सरकारच्या तृटी दाखवण्याचाच प्रयत्न केलेला आहे.…
-
माझ्या वरील प्रतिक्रियेत काही मुद्दे राहून गेले, त्या सम्बधात पुन्हा लिहित आहे. होय आजही आपल्या समाज्यात जातीभेद वर्णभेद आहेत व त्यामुळे जातीजातीत…
-
किशोरजी आपला लेख समतोल आहे हे मान्य करावेच लागेल, पण त्यात (कदाचित सम्पादक मन्डळाच्या दबावामुळे) विद्यमान सरकारच्या विरोधात सूर लावला गेला आहे.…
-
चागला लेख.उत्तम आढावा घेतला आहे.
-
सुरजजी आपण या लेखात विद्यमान सरकारच्या उणिवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपण हे विसरता की, या सरकारने सत्तेवर येताच सबका साथ,…
-
सुलक्षणाजी आपण आपल्या लेखाचा उपयोग विद्यमान सरकारवर आगपाखड करण्यासाठी केल्याचे दिसत आहे. त्यासाठी आपण बाञ्धकाम क्षेत्र निवडले आहे. पण बाञ्धकाम क्षेत्रातही विद्यमान…
-
सुकृतजी आपल्या देशात स्वातंत्यप्राप्तिपासून मुस्लिम धार्जिणे सरकार पहिली जवळ जवळ साडेतीन दशकं निर्विवाद बहूमताने सत्तेवर होते. त्या काळात त्या सरकारने आपल्या राज्यघटनेत…
-
प्रो.विनायकराव, आजूनही आपल्या देशातिल बहुतांश मतदार या बाबतीत सक्षम झालेले नाहीत. खूपसे निरक्षर आहेत. त्यामुळेच मतदान पत्रिकेवर/ ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या पक्षाचे चिंन्ह…
सारन्गजी आपण या लेखात आपल्या राज्यघटनेत मूलभूत बदल करणे कसे शक्य नाही आणि हिन्दूराष्ट्रा सम्बधात आर एस एस, सावरकर, दीनदयाळजी वगैरेन्च्या विचारान्चे…