ताज्या प्रतिक्रिया

  1. अतिशय सुंदर लेख ! स्वतःचे जैविक घड्याळ आणि संप्रेरके नियंत्रित करून मानसिक आणि शारीरिक आजाराला दूर ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. याबरोबर नैतिक…

  2. गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण लोकमानसांचे प्रतिनिधित्व करणारा लेख आहे.भारताची अर्थ व्यवस्था विकसित व्हावी यासाठी प्रयत्नरत शासन पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या जीवनमानाचा विचार हवा…

  3. "शाश्वत विकासाविषयीच्या आजच्या चर्चांमध्ये तंत्रज्ञान, धोरणे, आणि अर्थव्यवस्था, ह्यांना योग्यच महत्त्व दिले जाते. परंतु मानवी धारणा, नातेसंबंध, आणि अस्तित्वाविषयीची समज, हा त्याहून…

  4. एका नितांत महत्त्वाच्या विषयावर सखोल चिंतनात्मक आणि अभ्यासपूर्ण लेख! ज्या कळकळीने आपण हा विषय मांडला आहे त्यामुळे वाचताना तो मनाला भिडतो आणि…

  5. विषय अत्यंत समर्पकपणे मांडला आहे, मुद्दा क्रमांक - ७ धारणा ते व्यवहार : आवर्तनशील अर्थशास्त्र ह्यामध्ये अर्थाची जी व्याख्या सांगितली आहे ती…

  6. अतिशय चांगले उदाहरणे दिली आहेत व निसर्गाच्या व्यवस्थेबद्दल छान लिहिले आहे, मानवाला या दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे. उत्तम लेख

  7. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ज्यांना पर्यावरणाची खरी ओळख नाही त्यांच्याकडे ते 'राखण्याची ' जबाबदारी गेली आहे. त्याचा हा दुष्परिणाम.

  8. खरंच बोललात साहेबराव.. फक्त झाडच नाही तर पर्यावरणाला पूरक अशी माळरान जपणं आज सर्वांसाठी गरजेच आहे. पारंपरिक ज्ञान असलेला समुदाय हा आजही…