ताज्या प्रतिक्रिया

  1. अतिशय सुंदर आणि संपूर्ण अंगाने विचार करून केलेला हा लेख वाचून आनंद झाला. हेच काम मी नागपूरला करतोय(yuktahaar.org) . आणि त्याचे ब्रीदवाक्यच…

  2. सर, छान सविस्तर माहिती दिली आहे. माणसाला स्वतःपुढे काहीही दिसत नाही...केमिकल वापरून सगळेच पाणवठे दूषित झाले आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

  3. खूपच छान लेख, अन्नसुरक्षा व अन्न स्वराज्य यांचा साकल्याने विचार व‌ विवेचन करून सर्व समावेशक उपाय दृष्टीक्षेपात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. Very…

  4. पूर्ण पणे अभ्यास करून आणि अनुभव सिद्ध असा हा लेख आहे. आम्ही ह्या लेखाचे घरात सार्वजनिक वाचन केले. मला लेखिकेने केलेले सध्याच्या…

  5. लेख आवडला . स्थानिक पातळीवर लोकशाही पद्धतीने तलावांचे व्यवस्थापन आणि संवर्धन ह्याला पर्याय नाही. ते करण्यामध्ये सध्या कोणत्या कायद्याच्या आणि प्रशासनाच्या अडचणी…

  6. खुपच अभ्यासपुर्ण लेख आहे. निसर्गापासून दुर चाललेल्या समाजाने असे लेख वाचून चिंतन करावं आणि सुयोग्य कृतीसाठी आपापली जबाबदारी ओळखून वागावं ही अपेक्षा.

  7. धन्यवाद. खरंय तुमचं म्हणणं. आणि माणूस जरी निसर्गातल्या जीवशास्त्राचा एक भाग असला तरी त्यामधले चैतन्य हे अस्तित्वाला समजण्यासाठी असणे आणि त्याप्रमाणे स्वतःच्या…