-
-
सुरजजी आपण या लेखात विद्यमान सरकारच्या उणिवा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपण हे विसरता की, या सरकारने सत्तेवर येताच सबका साथ,…
-
सुलक्षणाजी आपण आपल्या लेखाचा उपयोग विद्यमान सरकारवर आगपाखड करण्यासाठी केल्याचे दिसत आहे. त्यासाठी आपण बाञ्धकाम क्षेत्र निवडले आहे. पण बाञ्धकाम क्षेत्रातही विद्यमान…
-
सुकृतजी आपल्या देशात स्वातंत्यप्राप्तिपासून मुस्लिम धार्जिणे सरकार पहिली जवळ जवळ साडेतीन दशकं निर्विवाद बहूमताने सत्तेवर होते. त्या काळात त्या सरकारने आपल्या राज्यघटनेत…
-
प्रो.विनायकराव, आजूनही आपल्या देशातिल बहुतांश मतदार या बाबतीत सक्षम झालेले नाहीत. खूपसे निरक्षर आहेत. त्यामुळेच मतदान पत्रिकेवर/ ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या पक्षाचे चिंन्ह…
-
डॉ. सुनिलजी आपण या लेखात शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विद्यमान सरकार करत असलेल्या उपाययोजनांसंबंधात माहिती प्रस्तुत केली आहे. खरे तर स्वातंत्र्यप्राप्ती पासून…
-
शिवजीराव पटलेवाडगुरुजी आपण अत्यंत संवेदनशील विषयाला हात घातला आहे; या बद्दल आपणास शतशः धन्यवाद! मी तर असेच म्हणेन की, आपल्यासारख्या संवेदनशील शिक्षकांमुळेच…
-
योगेंद्रजी आपण आपल्या लेखात बेरोजगारी हटवण्यासाठी चांगले चित्र रंगवले आहे. आपण विद्यमान सरकारच्या विरोधात लिहीत असलेले अनेक लेख मी वाचले आहेत. पण…
-
बाळासाहेब, आपण या लेखात मतदारांसंबंधी आणि राजकीय नेत्यांसौबौधीचे मुद्दे योग्यच आहेत. आपल्या देशात नगरक्षरतेचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि त्यामुळेच मतपत्रिकेवर आणि…
-
देशपांडेजी आपण या लेखात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विविध संकल्पनांसंबंधात फक्त मुद्दे मांडले आहेत. त्यांचे विश्लेषण केलेले नाही. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने…
चागला लेख.उत्तम आढावा घेतला आहे.