गुहाजी, आपण मोदीजिंनी हिंदूराष्ट्र निर्मिती करण्यास सुरवात केली आहे असे विधान केले आहे. पण ते बरोबर नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे…
बंडगर साहेब आपण उल्लेख केलेल्या धर्मभेद, जातीभेदाला खतपाणी नेहरुंनी घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी आरक्षणाची मुदत फक्त दहा वर्षांची…
रामचंद्र गुहाजी, आपला प्रदीर्घ लेख वाचून खात्री पटली की आजकाल स्वतःला बुध्दजीवी म्हणवणारे लोक मोदीजिंना दोष देत विपक्षियांचीच भलामण करत…
अत्यंत जरुरीचे मुद्दे टिपले आहेत आपण. काळाची गरज म्हणून शाळांनी जरी असे काम नाही केले तरी अशा प्रकारे वेगळी वाट…
सुनिलजी, आपण उद्घृत केलेल्या अंत्यसंस्काराच्या प्रथा त्याज्यच आहेत. पण कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाली तर जे रीतीरिवाज करण्यात येतात ते…
I agree with Pankaj in that each person is (I guess he rather means ‘should be’) free to follow their…
पर्यावरणवादी हे विकासविरोधी आहेत, अशी मानसिकता आपल्या भारतीयांची आहे. हे बदलण्यासाठी राजकिय, सामाजिक, आर्थिक दबाव गट तयार होणे गरजेचे..त्यासाठी ‘पर्यावरण’…
धोरणांचा आराखडा आदर्श आहे परंतु त्याचा ग्राउंड रियालिटीशी मेळ जमविणे कठीण आहे. ते एक आव्हान आहे. ASER चा अहवाल सांगतो…
हो
देशपांडेजी आपण या लेखात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विविध संकल्पनांसंबंधात फक्त मुद्दे मांडले आहेत. त्यांचे विश्लेषण केलेले नाही. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर…