ताज्या प्रतिक्रिया

  1. उत्तम लेख! शेवट वाचल्यावर वाईट वाट्ले. मन सुद्ध तुझ मालिकेत हा भाग यावरच आहे. https://youtu.be/pOdMy-L09Ps?si=PX3CnhT4lyvmm0bG

  2. लेखात सर्व विकल्पांचा विचार केला आहे. आलेला प्रतिसाद समाज मनाचा आरसा आहे. परंतु चित्र फार उत्साहवर्धक नाही.

  3. आपला अभिप्राय छान आहे .आवडला .मी ही एक सर्व सामान्य वाचक म्हणून आमच्या वाचक ग्रुपसाठी याच आत्मकथनाविषयी लिहलेले होते ते पुढीलप्रमाणे ………………………………………………………………………..…

  4. औद्योगिक क्रांतीपासून मानवाने आपल्या सौहार्दासाठी निसर्गाला ओरबारण्यास सुरुवात केलेली आहे. विकसित देश केलेल्या उत्कर्षात समाधिनी नाहीत व अधिकाधिक मिळवण्याच्या प्रयत्नात गरीब, विकसनशील…

  5. साहेबराव, आपण लिहिले आहे ते एकशे एक टक्के खरे आहे. पण स्वातंत्र्य प्राप्ती ऩतरच्या सुरुवातीच्या काळात जनता अशिक्षित होती. बोकड कापणाय्राला व…

  6. डॉ. गावणेकर, आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. राष्ट्रीय ऐक्यानेच या प्रश्नांची सोडवणूक शक्य आहे. यासंदर्भात आपण खासगी चर्चेत मांडलेले मुद्देही खूप उपयोगी वाटले.