-
-
मी वर लिहिलेल्या प्रतिसादात एक महत्वाचा मुद्दा जो या लेखाला पुरक आहे, तो लिहायचा राहून गेला....... आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच देशाची…
-
प्रभू राजगडकरजी, या त्रैमासिकाच्या मनोभूमिकेला साजेसा असाच आपला लेख आहे. एका कवीच्या आडून आपण विद्यमान सरकारचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण…
-
शशिकांतजी आपण अतिशय चा़ंगल्या विषयाला वाचा फोडली आहे. आपल्या देशात जाति व्यवस्थेचा अतिरेक होऊन उच्चवर्णिया़ंकडून शूद्रांवर वर्षनवर्ष अन्याय केला गेला. त्यांना शिक्षणापासून…
-
अतिशय सुंदर लेख. ( एक सूचना : " प्रयोग करीत असताना त्या क्षेत्रातील इतर वैज्ञानिकांशी विचारविनिमय करणे खरी वैज्ञानिक संस्कृती आहे. तसेच…
-
वरील माझ्या प्रतिसादात लिहायचे राहून गेलेले मुद्दे. मोदीजिंनी पायाभूत विकासा बरोबरच आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया अशी धोरणंही राबवली आहेत. पूर्वी आपण…
-
अँड. लखनसिंहजी, आज पर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व त्रैमासिकांतिल लेखात आपला हा पहिला लेख आहे, जो सकारात्मक पणे लिहिला गेला आहे. व्यक्तीचे दारिद्र्य…
-
डाँ. मंजिरीजी आपल्याला स्वतंत्र्य मिळाले तो काळ आपण अनुभवला नाही काय? त्या काळात सत्तेवर आलेले कांग्रेसी सरकारही निर्विवाद बहूमताने सत्तेवर आलेले एक…
-
मी आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगात गेलो होतो. एवढेच सांगू शकतो की आजची परिस्थिती आणि तेव्हांची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तुम्ही…
-
साहेबरावजी, आपण उपस्थित केलेला मुद्दा जरी वास्तव असला तरी तो गेल्या दहा वर्षात उद्भवलेला नाही. आज माझे वय चौय्राएंशी आहे. मला आठवते…
प्रा.डाँ. प्रियदर्शनजी, आपण अतिशय चांगल्या विषय हताळला आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व असूनही दुर्लक्षित राहिलेले आहे. काँ. पक्षाने जरी…