-
-
डाँ. मंजिरीजी आपल्याला स्वतंत्र्य मिळाले तो काळ आपण अनुभवला नाही काय? त्या काळात सत्तेवर आलेले कांग्रेसी सरकारही निर्विवाद बहूमताने सत्तेवर आलेले एक…
-
मी आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगात गेलो होतो. एवढेच सांगू शकतो की आजची परिस्थिती आणि तेव्हांची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तुम्ही…
-
साहेबरावजी, आपण उपस्थित केलेला मुद्दा जरी वास्तव असला तरी तो गेल्या दहा वर्षात उद्भवलेला नाही. आज माझे वय चौय्राएंशी आहे. मला आठवते…
-
भयानक आहे हे सगळेच
-
आपल्या लेखातिल काही मुद्यांवर मी माझे मत काल व्यक्त केले आहे. आज उर्वरित मुद्यावर लिहितो. जगातिल सर्वच राष्र्ट आपल्या देशाच्या विकासासाठी विदेशी…
-
स.ह. ना धर्मनिरपेक्ष पण संस्कृतीसापेक्ष राष्ट्र हवे होते. यातला अंतर्विरोध त्यांना माहीत होता. एवढेच नव्हे तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद यावर होणारी टीका…
-
हिंदू राष्ट्र की धर्मनिरपेक्ष राष्ट्र? भारतीय घटनेनुसार याच उत्तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असच आहे. स.ह. देशपांडे यांचे हेच उत्तर होते.(येथे धर्म हा शब्द…
-
आपण आपल्या लेखात म्हटल्या प्रमाणे लोखशाही राज्यव्यवस्थेत प्रत्येक पक्षात एक मुख्य नेता असतोच आणि त्याच्याच धोरणाने कारभार चालत अहतो. कांग़्रेस पक्षाच्या काळात…
-
सुनिलजी, आपला लेख वाचून ' काविळ झालेल्याला सर्व जगच पिवळे दिसते ' या म्हणीची प्रचिती आली. करोना काळात आणि करोना काळानंतरही संपूर्ण…
अँड. लखनसिंहजी, आज पर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व त्रैमासिकांतिल लेखात आपला हा पहिला लेख आहे, जो सकारात्मक पणे लिहिला गेला आहे. व्यक्तीचे दारिद्र्य…