-
-
आपल्या देशातिल विवाह संस्थेचे संपूर्ण जगात कौतुक होत असले, तरी त्याचे श्रेय सर्वथा स्त्रियांच्या सोशिकतेलाच द्यावे लागेल. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धा पर्यंत स्त्रियांना…
-
(१) नियतांश आरक्षणामुळे जातीभेद कमी झाले असं सरधोपट विधान करणं धाडसाचं वाटतं. आरक्षित जातींमधील काही गट आर्थिक दृष्टीने सबल झाले हे खरं…
-
किशोरबेटा, एकदा नकारात्मक विचार करण्याची संवय लागली की, प्रत्येक गोष़्टत माणसाला वैगुण्यच दिसत असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती ही की,…
-
या लेखात आरक्षणा संबंधात साधक बाधक चर्चा केलेले असली तरी एक गोष्ट आवर्जून मांडाविशी वाटते. कांही मागास वर्गियांनी आरक्षणाच्या लाभातून स्वत:ची प्रगती…
-
तुमचा अभिप्राय उल्लेखनीय आहे. आभारी आहे.
-
विवेकी,मानवतावादी असणं हाच प्राथमिक उद्देश आहे आभारी आहे
-
भारतीय सामाजिक धार्मिक व्यवस्थेत बदल त्वरेने घडण्याची गरज आहे. तुमच्या या विधानाशी सहमत आहे. बाकी चार्वाक नास्तिकवादाची सनातनी परंपरा तुम्ही मान्य केलीत,…
-
सुंदर लेख
-
सनातन धर्मात या सगळ्यांची मांडणी आहेच. सहजच सांगून ठेवायचं तर चार्वाक मत हे नास्तिक वादाचीच पाठराखण करते. सनातन धर्म सर्व विचार प्रवाहांचा…
खपच छान आजचा सुधारक आणी लेखिका यांचे आभार. खूप महत्त्वाचा विषय माहीत झाला.