ताज्या प्रतिक्रिया

  1. अतिशय समतोल विचार, ओघवती शैली,स्पष्ट, समर्पक आणि सहज समजेल अशा सोप्या शब्दात मांडणी त्या मुळे राष्ट्रवादासारखी विविध पैलू असलेली आणि म्हणून समजायला…

  2. अभिनंदन, मराठे madam. लेख वाचून आवडला. सत्य आणि वास्तवावर नेमके पणाने लिहणे हेच आजचे साध्य राहील. धन्यवाद.

  3. भारताची फाळणी (१९४७), इज्राएलची स्थापना (१९४८), सोवियत युनियनचे विघटन (१९९१), युगोस्लावियाचे विघटन (१९९२), युरोपियन युनियनची स्थापना (१९९३).. गेल्या शतकातील आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या…

  4. बिहार ओरिसा उत्तर प्रदेश राजस्थान झारखंड या प्रदेशांमध्ये एक दुष्ट वर्तुळ निर्माण झाले आहे. गरिबीमुळे पुरेसे शिक्षण मिळत नाही, बालविवाह होतात, अल्पवयामध्ये…

  5. सगळ्या प्रपंचाचे उत्तर एकच की आदिवासींना आदिवासी जसे राहतात तसेच राहू द्या. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात लुडबुड करू नका. . या आदिवासींचे करायचे…

  6. खूप अभ्यासपूर्ण लेख आहे. अशा विचारांचे मंथन, उपयुक्त चर्चा व निष्पत्तीची परिणामकता अनुभवास यावी म्हणून उच्चस्तराकडे कार्यान्वयनासाठी सोपवणे कसे होणार? . दिवसेंदिवस…

  7. धर्मामुळे आरक्षण मिळू नये आणि नाकारले पण जाऊ नये. कोणीही व्यक्ती मागासलेली आहे की नाही किंवा आदिवासी आहे की नाही यावरच आरक्षण…