-
-
चतुरजी, आपण आपल्या लेखात निवडणीकांसबंधातिल एक विदारक सत्य मा़ंडले आहे. सुरुवाती पासूनच कोणत्याही निवडणुकीत शंभर टक़े सोडाच, पण मला वाटते ऐंशी, नव्वद…
-
डा़ंँ. सुनिलजी आपण जागतिक लोकसंख्या वाढीची व त्या संंबंधित अव्हाने आणि कर्तव्य या संबंधि चांगली चर्चा केली आहे. पण आपल्या देशातिल त्या…
-
सुनील सुळे यांचा लेख अप्रतिम होता. सुशिक्षित आणि सूज्ञ भारतीयांच्या गेल्या काही काळातील भावना अतिशय समर्पकपणे या लेखात व्यक्त झाल्या आहेत.
-
श्रीपादराव, आपण अतिशय चांगल्या विषयाला वाचा फोडलेली आहे. पूर्वी मराठी माध्यमा़ंच्या शाळेत नागरिकशास्त्र हा वेगळा विषय शिकवला जात असे. एकोणीसशे साठच्या दशकात…
-
तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल
-
आपला लेख जरी अभ्यासपूर्ण असला तरी आपण हे विसरला आहात की, आसेतूहिमाचल पसरलेला आपला देश हिन्दुस्थान महणून ओळखला जातो, आणि त्या प्रदेशात…
-
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षान्ना पैशान्ची गरज असतेच. एव्हडे पैसे सर्वसामान्य लोकान्कडून वर्गणी रुपाने जमा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे हे मान्य व्हावे. पूर्वीपासून…
-
काल आठ जुलैरोजी या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या…
-
या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या गटातिल लोकान्च्या भुवया…
सुनिलजी, आपला लेख वाचून ' काविळ झालेल्याला सर्व जगच पिवळे दिसते ' या म्हणीची प्रचिती आली. करोना काळात आणि करोना काळानंतरही संपूर्ण…