-
-
श्रीपादराव, आपण अतिशय चांगल्या विषयाला वाचा फोडलेली आहे. पूर्वी मराठी माध्यमा़ंच्या शाळेत नागरिकशास्त्र हा वेगळा विषय शिकवला जात असे. एकोणीसशे साठच्या दशकात…
-
तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल
-
आपला लेख जरी अभ्यासपूर्ण असला तरी आपण हे विसरला आहात की, आसेतूहिमाचल पसरलेला आपला देश हिन्दुस्थान महणून ओळखला जातो, आणि त्या प्रदेशात…
-
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षान्ना पैशान्ची गरज असतेच. एव्हडे पैसे सर्वसामान्य लोकान्कडून वर्गणी रुपाने जमा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे हे मान्य व्हावे. पूर्वीपासून…
-
काल आठ जुलैरोजी या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या…
-
या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या गटातिल लोकान्च्या भुवया…
-
काहीही थापा मारल्या वा लिहल्या, कोणाच्यातरी नावावर खपवल्या, तर लोक शुंभा सारख्या त्या खऱ्या मानतात. हा गैरसमज नाही, तर आपल्या समजा बद्दल…
-
प्रमोदजी, आपण खूपच अभ्यासपूर्ण लेख लिहून लोकप्रतिनिधिन्च्या मुल्याङ्कनासन्बधी विचार माडले आहेत. आपल्या लेखावर श्री. आठले आणि श्री. केसराळीकर यान्नी सकारात्मक अभिप्राय नोन्दवले…
-
सारन्गजी, आपण आपल्या प्रदीर्घ लेखात नवीन सरकारपुढील समस्या आणि नागरिकान्ची भूमिका या सन्दर्भात चान्गले विश्लेशण केले असलेतरी विद्यमान सरकारच्या कारभाराविषयी आपला सूर…
सुनील सुळे यांचा लेख अप्रतिम होता. सुशिक्षित आणि सूज्ञ भारतीयांच्या गेल्या काही काळातील भावना अतिशय समर्पकपणे या लेखात व्यक्त झाल्या आहेत.