“हा लेख गंभीर सामाजिक प्रश्नांना भिडणारा असून, व्यक्तिनिष्ठ जबाबदारी, संविधानाचे मूल्य, आणि विवेकाधिष्ठित विचारसरणी यांच्यावर खोल चिंतन करण्यास प्रवृत्त करतो.…
लेखात सर्व विकल्पांचा विचार केला आहे. आलेला प्रतिसाद समाज मनाचा आरसा आहे. परंतु चित्र फार उत्साहवर्धक नाही.
Need one copy. Please share details.
थोडक्यात लिहता येत नाही का ? हा माझा खरा प्रश्न आहे.
आपला अभिप्राय छान आहे .आवडला .मी ही एक सर्व सामान्य वाचक म्हणून आमच्या वाचक ग्रुपसाठी याच आत्मकथनाविषयी लिहलेले होते ते…
Al चा वापर करा पण आती वापर नको. प्रामुख्याने Al चा वापर कंपनी व्यवस्थापन, मनोरंजन,आणि ग्राहक सेवा यासाठी केला जातो…
औद्योगिक क्रांतीपासून मानवाने आपल्या सौहार्दासाठी निसर्गाला ओरबारण्यास सुरुवात केलेली आहे. विकसित देश केलेल्या उत्कर्षात समाधिनी नाहीत व अधिकाधिक मिळवण्याच्या प्रयत्नात…
आजचा सुधारकसारख्या अंकात या लेखाला स्थान दिल्याबद्दल अश्चर्य वाटले.
साहेबराव, आपण लिहिले आहे ते एकशे एक टक्के खरे आहे. पण स्वातंत्र्य प्राप्ती ऩतरच्या सुरुवातीच्या काळात जनता अशिक्षित होती. बोकड…
अशा कडू गोळीची आज समाजाला गरज आहे. यामुळेच काही प्रमाणात का होईना या विषयी समाजात चर्चा घडेल.