-
-
खपच छान आजचा सुधारक आणी लेखिका यांचे आभार. खूप महत्त्वाचा विषय माहीत झाला.
-
आपल्या देशातिल विवाह संस्थेचे संपूर्ण जगात कौतुक होत असले, तरी त्याचे श्रेय सर्वथा स्त्रियांच्या सोशिकतेलाच द्यावे लागेल. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धा पर्यंत स्त्रियांना…
-
(१) नियतांश आरक्षणामुळे जातीभेद कमी झाले असं सरधोपट विधान करणं धाडसाचं वाटतं. आरक्षित जातींमधील काही गट आर्थिक दृष्टीने सबल झाले हे खरं…
-
किशोरबेटा, एकदा नकारात्मक विचार करण्याची संवय लागली की, प्रत्येक गोष़्टत माणसाला वैगुण्यच दिसत असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती ही की,…
-
या लेखात आरक्षणा संबंधात साधक बाधक चर्चा केलेले असली तरी एक गोष्ट आवर्जून मांडाविशी वाटते. कांही मागास वर्गियांनी आरक्षणाच्या लाभातून स्वत:ची प्रगती…
-
तुमचा अभिप्राय उल्लेखनीय आहे. आभारी आहे.
-
विवेकी,मानवतावादी असणं हाच प्राथमिक उद्देश आहे आभारी आहे
-
भारतीय सामाजिक धार्मिक व्यवस्थेत बदल त्वरेने घडण्याची गरज आहे. तुमच्या या विधानाशी सहमत आहे. बाकी चार्वाक नास्तिकवादाची सनातनी परंपरा तुम्ही मान्य केलीत,…
-
सुंदर लेख
नास्तिक्य विवेक आणि मानवतावादाचे अभ्यासपूर्ण, विवेकपूर्ण आणि संतुलित विश्लेषण या लेखात केलेले दिसून येते. स्वतःला कट्टर नास्तिक म्हणवणाऱ्या लोकांना त्यांचे असे विचार…