ताज्या प्रतिक्रिया

  1. नास्तिक्य विवेक आणि मानवतावादाचे अभ्यासपूर्ण, विवेकपूर्ण आणि संतुलित विश्लेषण या लेखात केलेले दिसून येते. स्वतःला कट्टर नास्तिक म्हणवणाऱ्या लोकांना त्यांचे असे विचार…

  2. आपल्या देशातिल विवाह संस्थेचे संपूर्ण जगात कौतुक होत असले, तरी त्याचे श्रेय सर्वथा स्त्रियांच्या सोशिकतेलाच द्यावे लागेल. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धा पर्यंत स्त्रियांना…

  3. (१) नियतांश आरक्षणामुळे जातीभेद कमी झाले असं सरधोपट विधान करणं धाडसाचं वाटतं. आरक्षित जातींमधील काही गट आर्थिक दृष्टीने सबल झाले हे खरं…

  4. किशोरबेटा, एकदा नकारात्मक विचार करण्याची संवय लागली की, प्रत्येक गोष़्टत माणसाला वैगुण्यच दिसत असते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती ही की,…

  5. या लेखात आरक्षणा संबंधात साधक बाधक चर्चा केलेले असली तरी एक गोष्ट आवर्जून मांडाविशी वाटते. कांही मागास वर्गियांनी आरक्षणाच्या लाभातून स्वत:ची प्रगती…

  6. भारतीय सामाजिक धार्मिक व्यवस्थेत बदल त्वरेने घडण्याची गरज आहे. तुमच्या या विधानाशी सहमत आहे. बाकी चार्वाक नास्तिकवादाची सनातनी परंपरा तुम्ही मान्य केलीत,…