-
-
बाळासाहेब, आपण या लेखात मतदारांसंबंधी आणि राजकीय नेत्यांसौबौधीचे मुद्दे योग्यच आहेत. आपल्या देशात नगरक्षरतेचे प्रमाण खूपच जास्त आहे, आणि त्यामुळेच मतपत्रिकेवर आणि…
-
देशपांडेजी आपण या लेखात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विविध संकल्पनांसंबंधात फक्त मुद्दे मांडले आहेत. त्यांचे विश्लेषण केलेले नाही. खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने…
-
गुहाजी, आपण मोदीजिंनी हिंदूराष्ट्र निर्मिती करण्यास सुरवात केली आहे असे विधान केले आहे. पण ते बरोबर नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे मोदीजिंना देशाचा…
-
बंडगर साहेब आपण उल्लेख केलेल्या धर्मभेद, जातीभेदाला खतपाणी नेहरुंनी घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी आरक्षणाची मुदत फक्त दहा वर्षांची ठेवली होती.…
-
रामचंद्र गुहाजी, आपला प्रदीर्घ लेख वाचून खात्री पटली की आजकाल स्वतःला बुध्दजीवी म्हणवणारे लोक मोदीजिंना दोष देत विपक्षियांचीच भलामण करत असतात. आपण…
-
अत्यंत जरुरीचे मुद्दे टिपले आहेत आपण. काळाची गरज म्हणून शाळांनी जरी असे काम नाही केले तरी अशा प्रकारे वेगळी वाट निवडून आपले…
-
सुनिलजी, आपण उद्घृत केलेल्या अंत्यसंस्काराच्या प्रथा त्याज्यच आहेत. पण कुटुंबात एखादी व्यक्ती मृत झाली तर जे रीतीरिवाज करण्यात येतात ते विज्ञान आणि…
-
I agree with Pankaj in that each person is (I guess he rather means 'should be') free to follow their belief or…
-
पर्यावरणवादी हे विकासविरोधी आहेत, अशी मानसिकता आपल्या भारतीयांची आहे. हे बदलण्यासाठी राजकिय, सामाजिक, आर्थिक दबाव गट तयार होणे गरजेचे..त्यासाठी 'पर्यावरण' हा विषय…
योगेंद्रजी आपण आपल्या लेखात बेरोजगारी हटवण्यासाठी चांगले चित्र रंगवले आहे. आपण विद्यमान सरकारच्या विरोधात लिहीत असलेले अनेक लेख मी वाचले आहेत. पण…