- 
                            
 - 
                            
सुनिलजी, आपला लेख वाचून ' काविळ झालेल्याला सर्व जगच पिवळे दिसते ' या म्हणीची प्रचिती आली. करोना काळात आणि करोना काळानंतरही संपूर्ण…
 - 
                            
चतुरजी, आपण आपल्या लेखात निवडणीकांसबंधातिल एक विदारक सत्य मा़ंडले आहे. सुरुवाती पासूनच कोणत्याही निवडणुकीत शंभर टक़े सोडाच, पण मला वाटते ऐंशी, नव्वद…
 - 
                            
डा़ंँ. सुनिलजी आपण जागतिक लोकसंख्या वाढीची व त्या संंबंधित अव्हाने आणि कर्तव्य या संबंधि चांगली चर्चा केली आहे. पण आपल्या देशातिल त्या…
 - 
                            
सुनील सुळे यांचा लेख अप्रतिम होता. सुशिक्षित आणि सूज्ञ भारतीयांच्या गेल्या काही काळातील भावना अतिशय समर्पकपणे या लेखात व्यक्त झाल्या आहेत.
 - 
                            
श्रीपादराव, आपण अतिशय चांगल्या विषयाला वाचा फोडलेली आहे. पूर्वी मराठी माध्यमा़ंच्या शाळेत नागरिकशास्त्र हा वेगळा विषय शिकवला जात असे. एकोणीसशे साठच्या दशकात…
 - 
                            
तुमचे म्हणणे अगदी बरो्बर आहे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अपघात कमी होईल कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या वाढेल
 - 
                            
आपला लेख जरी अभ्यासपूर्ण असला तरी आपण हे विसरला आहात की, आसेतूहिमाचल पसरलेला आपला देश हिन्दुस्थान महणून ओळखला जातो, आणि त्या प्रदेशात…
 - 
                            
निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षान्ना पैशान्ची गरज असतेच. एव्हडे पैसे सर्वसामान्य लोकान्कडून वर्गणी रुपाने जमा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे हे मान्य व्हावे. पूर्वीपासून…
 - 
                            
काल आठ जुलैरोजी या लेखावर प्रतिक्रिया देताना मी श्री. देशपान्डे यान्नी सुचवलेल्या विश्लेशक समितीसाठी आर एस एसचे नाव सुचवले आहे, त्यावर आपल्या…
 
		
आपण आपल्या लेखात म्हटल्या प्रमाणे लोखशाही राज्यव्यवस्थेत प्रत्येक पक्षात एक मुख्य नेता असतोच आणि त्याच्याच धोरणाने कारभार चालत अहतो. कांग़्रेस पक्षाच्या काळात…