ताज्या प्रतिक्रिया

  1. बरोबर आहे. सामाजिक दडपणामुळे हे अनेकदा शक्य होत नाही.

  2. खूपच चांगला लेख आहे. येथे मलाही एका चित्रपटाची आठवण येते. हा चित्रपट 2003 साली अमोल पालेकरांनी काढला होता आणि त्याचे नाव होते…

  3. * काही सुधारणा : १) कांटच्या कर्तव्यवादानुसार गुलामगिरीला नैतिक अधिष्ठानच असणार नाही. २)उपयोगितावादावर आधारलेल्या न्यायाची तत्वे मानवी व्यक्तीला कशी अवगत होतात?