ताज्या प्रतिक्रिया

  1. वीरदास या अभिनेत्याने अमेरिकेत केलेले दोन भारताचे विधान चुकीचे नाही. त्यामुळे त्यावर कौतुक किंवा आगपाखड करण्याची गरज नव्हती. पण त्याने ते जेथे…

  2. अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख. स्वातंत्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने लोकशाही राज्यपध्दतीचा अंगिकार केला. राज्यघटना तयार केली. पण देशातील निरक्षरतेमुळे मतदानाची प्रक्रिया नीट राबवता आली…

  3. लेखकाने विविधतेत अनेकता असे उपरोधिक शिर्षक दिले आहे लेखाला. खरेतर विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैषिठ्य आहे. या देशावर झालेल्या यावनी आणि…

  4. खरे आहे. आपल्या देशातील ऋतुचक्र बदलले आहे. आता बारा महिने पाऊस पडतो, युरोपियन देशांप्रमाणे. उन्हाळा असह्य होतो. माझ्या लहानपणी दिवाळीच्या पहाटेच्या अंगणात…

  5. तीनही कविता वाचल्या. तुला डाँलच बनून रहायचे असेल तर या कवितेत स्रियांच्या सहनशीलतेवर कोरडे ओढले आहेत. पण स्त्रयाऔच्या या सहनशीमुळातचळेच आज हजारो…

  6. लेखाचे शिर्षक 'बुध्दीप्रामाण्यावर संक्रांत' पण लेखात भूतदयेवरच चर्चा केलेली आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मात सर्वाभूती परमेश्वर अशी धारणा आहे. माणसाने जंगली पशूंना…

  7. हा लेख कोण्या आकिर पटेल या काँग्रेस धार्जिणलेखकाचेच्या पुस्तकावर आधारिमोदीजिंनीविरोधात लिहिलेला आहे. पण लेखक हे विसरत आहे,की गेल्या सत्तर वर्षातील बँकलाँग भरून…

  8. आज पर्यंत आजचा सुधिरक मध्ये प्रकाशित झालेल्यालेखातील उत्कृष्ट लेख! प्रत्येक व्यक्तीत जसे दोष असतात, तसे गूणही असतात. पण लोक त्यांच्या दोषांवर बोट…

  9. १) पुलाखालून खूप पाणि वाहून गेले असतांंना शरद जोशींच्या कार्याची चिकित्सा करून काय साध्य करायचे आहे? २) क्रुषी मुल्य आयोग शेतमालाच्या किंमती…

  10. लेखकाने हिंदू धर्माबद्दल सांगोपांग विचार मांडले असले; तरी त्याला थोडीराजकारणणाची झळ लागली असल्याचे जाणवते. होय हिंदू धर्म सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्यामुळेच आपल्या…