-
-
सबका साथ, सबका विकास आहे आणि सबका विश्वास” हे धोरण अवलंबले आणि “नही खाऊंगा और नही खाने दुंगा. एक जूमला,मोदी चे बरेच…
-
Fantastic write-up.
-
इतका गंभीर व गहन विषय , पण लिखाण त्या प्रमाने नाही.बुद्धि आंनी विवेक हे टाइटल ह्या लिख्नना ला दिले तर योग्य होइल.…
-
वा भरत ,छान 👍 लेखातील उदाहरण समर्पक. परंपराभिमानी सुशिक्षित वर्ग असे अनुकरण करताना दिसतो.असे भोपळ्याचा तुकडा काढणारे अनेक असतात बरेचदा त्यामागील गूढ…
-
......एकच गोष्ट माझ्यासारख्याला समजते,ती ही की..... विज्ञान हे वस्तुनिष्ठ(objective), तर अध्यात्म हे व्यक्तिनिष्ठ.(subjective)....सबंध मानवजातीतील कुणालाही जे ज्ञान त्यांच्या ज्ञानेंद्रियांद्वारे होते,त्याचे वर्णन सारखेच…
-
अतिशय सुसंगत विवेचन,... धन्यवाद!...मला खात्री आहे,की जसजसे विज्ञान प्रगत होत गेले,तसतश्या मानवी ज्ञानाच्या कक्षा ही रुंदावत गेल्या, हे आपण प्रतिपादन केले आहेच.…
-
खूप खूप धन्यवाद, सर.
-
ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाचे काय सांगणे आहे? ज्ञानाच्या क्षेत्रात विवेकवादाची काय भूमिका आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे, विवेकवादी चिंतनाच्या संस्थळी, 'संग्रहा'त पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत.…
-
या नाटकापासून प्रेरणा घेऊन माझ्या स्नेही (दिवंगत) डॉ.संजीवनी देशपांडे (माहेरच्या संजीवनी देशमुख, नागपुर) यांनी Physics in English Literature या विषयावर PhD केली…
अनंतराव आपण मांडलेली शेतकय्रांची व्यथा सत्यच आहे. पण आपण वयाने खूप लहान आसणार. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम सत्तेवर आलेला काँग्रेस पक्ष…