ताज्या प्रतिक्रिया

  1. लिहिलेलं सत्य आहेच.कारण पहिलीपासून दहावीपर्यंत विज्ञान हा विषय शाळेत शिकवला जातो परंतु वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होत नाही. उच्च विज्ञान विभूषित व्यक्ती जेंव्हा…

  2. या कवितांमधून कवीला नक्की काय सूचित करायचे आहे? आपल्या देशातील सद्यस्थिती बद्दल काही सुचवायचे असेल, तर आता भारतीय मतदार जागृत झाला आहे.…

  3. या लेखात उपस्थित केलेले मुद्दे योग्यच आहेत. लोकशाही राज्यव्यवस्थेत जातीभेद, धर्मभेद असणे अयोग्यच. आपल्या देशाने आपल्या राज्यघटनेत तशी तरतूद केलेली आहे. पूर्वापार…

  4. मी या लेखावर माझा अभिप्राय या अगोदर दिलेला आहे. फण लेखा खाली तळटीप मध्ये नमूद केलेल्या मुद्यांवर लिहीत आहे. आपल्या देशातील स्वातंत्र्य…

  5. आपला देश हजारो वर्ष आधी मोंगलांच्या आणि नंतर ब्रिटिश सत्तेखाली असल्यामुळे मूलभूत विकासापासून वंचित राहिला होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म. गांधींच्या दुराग्रहामुळे सरदार…

  6. वीरदास या अभिनेत्याने अमेरिकेत केलेले दोन भारताचे विधान चुकीचे नाही. त्यामुळे त्यावर कौतुक किंवा आगपाखड करण्याची गरज नव्हती. पण त्याने ते जेथे…

  7. अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख. स्वातंत्यप्राप्तीनंतर आपल्या देशाने लोकशाही राज्यपध्दतीचा अंगिकार केला. राज्यघटना तयार केली. पण देशातील निरक्षरतेमुळे मतदानाची प्रक्रिया नीट राबवता आली…

  8. लेखकाने विविधतेत अनेकता असे उपरोधिक शिर्षक दिले आहे लेखाला. खरेतर विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैषिठ्य आहे. या देशावर झालेल्या यावनी आणि…

  9. खरे आहे. आपल्या देशातील ऋतुचक्र बदलले आहे. आता बारा महिने पाऊस पडतो, युरोपियन देशांप्रमाणे. उन्हाळा असह्य होतो. माझ्या लहानपणी दिवाळीच्या पहाटेच्या अंगणात…