ताज्या प्रतिक्रिया

  1. या लेखाचे शीर्षक सुद्धा समर्पक आहे. "अन्नव्यवस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची रचना नसून सामाजिक संबंधांचीही रचना असते". हा निष्कर्ष सुद्धा वास्तववादी आहे.…

  2. गेली बरीच वर्षे (sustainability) शाश्वतता व मानवाचे सुसंस्कृतपणे जगुन प्रगती करणे यावर बराच उहापोह चालु आहे.‌ जगभरात बर्याच ठिकाणी त्या दिशेने हालचाली…

  3. छान लेख ..."मी आणि ही चराचर सृष्टी एक आहोत"हा सहज भाव आहे ..सुंदर . भाव ही अनुभवाची, किंवा दुसऱ्या शब्दात तार्कीकतेच्या पलीकडील…

  4. छान तार्किक विश्लेषणात्मक लेख. तुमची संवादात्मक मुद्देसूद लिहिण्याची शैलीही खूप आवडली . शाश्वत विकासाला एक तात्त्विक / दार्शनिक चौकट देण्याचा एक प्रयत्न…

  5. अतिशय सुंदर लेख. "मानवाची तर्कबुद्धी (चांगले-वाईट हे समजण्याची बुद्धी), विज्ञान, मानवतावाद ही त्रिसूत्री आहे" हे सगळ्यात महत्वाचे आहे. शेवटी मानवाला पूर्णपणे समजणे…

  6. अतिशय सुंदर आणि संपूर्ण अंगाने विचार करून केलेला हा लेख वाचून आनंद झाला. हेच काम मी नागपूरला करतोय(yuktahaar.org) . आणि त्याचे ब्रीदवाक्यच…

  7. सर, छान सविस्तर माहिती दिली आहे. माणसाला स्वतःपुढे काहीही दिसत नाही...केमिकल वापरून सगळेच पाणवठे दूषित झाले आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.

  8. खूपच छान लेख, अन्नसुरक्षा व अन्न स्वराज्य यांचा साकल्याने विचार व‌ विवेचन करून सर्व समावेशक उपाय दृष्टीक्षेपात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. Very…

  9. पूर्ण पणे अभ्यास करून आणि अनुभव सिद्ध असा हा लेख आहे. आम्ही ह्या लेखाचे घरात सार्वजनिक वाचन केले. मला लेखिकेने केलेले सध्याच्या…