ताज्या प्रतिक्रिया

  1. लेख विचार प्रवर्तक असून सामान्य जनांना प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या मनाची मशागत करण्याची शक्ती या लेखात आहे. परिवर्तन घडून येण्यास थोडासा वेळ…

  2. मान्य आहे की भ्रष्टाचार बंदी आहे मग गैरमामार्गाने जे लोकं सध्या पदावर कार्यरत आहेत त्यांना बरखास्त करून पूर्ण भारतातुन भ्रष्टाचार बंदी करा…

  3. मस्त जबरदस्त भरत! मोदीकेयर, ॲमवे या संस्थांचे मूळ सामर्थ्य लोकांच्या अतिलोभात असते हेच खरे. रिसाॅर्टवाले पण या कॅटँगरीत येवू शकतील.

  4. खूपच सुंदर लेख लिहिला गेलेला आहे. भारतातली ही दांभिकताच खऱ्या अर्थाने सामाजिक विषमतेचा पाया आहे. स्टिव्हन वाइनबर्ग नावाचा एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाने एका…

  5. हो अगदी खरे ऑनलाइन शिक्षण मुळे खूप काही बदल झाले खूप नव्याने शिकायला मिळाले पण मॅडम मला असे वाटते की तंत्रज्ञान ला…

  6. खूप छान मांडणी आहे.8 मार्च हा सुद्धा एक सण होऊ पहात आहे.या दिवसी फक्त महिला म्हणून सरसकट महिलांचा मान - सन्मान,सत्कार होतो.पुरूषांना…

  7. कोरोना काळात शिक्षकांनी राबवलेल्या प्रभावी उपक्रमांचा अभ्यासपूर्ण, दर्जेदार व नेमक्या शब्दात लेखन सुनील शेडगे सरांनी केले आहे.शिक्षक व पालकांही मार्गदर्शक लेख आहे.…

  8. वेताळाचे सुख दुःखाचे विश्लेषण आवडले। इथे दोन विचार आहेत विक्रम आणि वेताळ। वेताळ याचा दृष्टिकोन त्याचा संसार मुक्त दुखसुखातून विभक्त असा हवा।…

  9. महाभारत हे महाकाव्य (epic) आहे आणि भगवद्गीता हे महाभारतातले कर्तव्यशास्त्र (deontological ethics) आहे. या शास्त्राला महाभारतातल्या इतर पर्वाचा आणि घटनांचा संदर्भ आहे..…