-
-
काही शब्ददुरूस्त्या : १) 'तात्तविक' ऐवजी 'तात्विक' हवे. २) "Every one to count for one and none for more than one." असे…
-
कृपया,प्रस्तुत लेखासंदर्भात पुढील काही शब्ददुरूस्त्यांची नोंद घ्यावी: १) 'जे.ए.केन्स' ऐवजी 'जे.एम.केन्स' असे हवे. २)'परंत' ऐवजी 'परंतु'.
-
Good novel should include in Marathi literature graduation course
-
Tumchya vicharanshi mi purnapane sahamat aahe. Khodsalpanane Bhajapa var kahihi aarop kele aahet. pudhil 4 tari panchvarshik nivadnukat modi sarkarlach nivadun anale…
-
नक्कीच... या महामारी निमित्त समाज जिवन ढवळून निकाले आहे... काय गमावले, काय मिळवले; किती शिकवण, किती शिक्षा; या सगळ्याचा 'हिशेब' मांडायलाही कितीतरी…
-
आमच्याजवळ नाही. शोधावा लागेल. प्रयत्न करतो.
-
sir timcha contact number bhetel ka mala
-
प्रिय नरेंद्र ह्यांना सस्नेह. आपल्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यानंतर कदाचित मूळ लेखकाचा आणि तुमचा संवाद पुढे जात असेलही. हा संवाद सुधारकच्या संस्थळावरून…
-
(१) तीन कृषी विधायके चांगली आहेत की शेतकरी विरोधी आहेत हे कोण ठरवणार? आम्हा शहरवासीयांना खरे काय ते कळेनासे झाले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष जे सांगत आहेत ते त्यांच्या सोयीप्रमाणे . म्हणूनच माझे सांगणे असे की शहरवासीयांना कृषी समस्या आणि कृषी विधायके यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे त्या समजून घेताना या पूर्वग्रह- दूषित दृष्टिकोन न ठेवता स्वतंत्र विचार करावा लागेल. महाराष्ट्रापुरता विचार केला तर काय चित्र दिसते? गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रात अनेक सरकारे सत्तेत होती आणि प्रत्येक सरकारने काही कृषीविषयक कार्यक्रम राबवले. त्याचा फायदा कोणत्या शेतकरी वर्गाला झाला? कृषी योजना राबवल्या पण आम्हा शहवासीयांच्या लक्षात येणारी एक महत्वाची बाब अशी की राज्य सरकारे शेतीच्या विकासासाठी जे काही कार्यक्रम राबवतात त्यांचा फायदा मोठे शेतकरीच घेत आले आहेत. (२) या संदर्भात मला वाटते की पुढील मुद्दे पण लक्षात घेणे जरुरीचे आहे: · अल्प भूधारकांचे आणि अन्य शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न…
सुचविलेले बदल झाले आहेत. धन्यवाद.