ताज्या प्रतिक्रिया

  1. सद्य परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करणारा लेख. पण स्वार्थी धनदांडग्या लोकांमुळे सुधारणांची फळं गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा कस…

  2. दोन पक्षांच्या संभाषणातून विकासाच्या नांवानें पर्यावरणाच्या ह्रासा विषयी खूपच छान विश्लेशण केलेले आहे. भौतिक विकासासाठी धरणं बांधली, पण धरणांमुळे विस्थापित झालेल्या गरीब…

  3. रूपकात्मक अशी ही छान गोष्ट वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मांडतो आहे. निसर्गाचे संरक्षण आणि विकास या विषयावरची विविध मते आपणा सर्वाना माहित आहेत. त्यातील काही अशी: (१)…

  4. आपली लोकशाही झुंडशाहीकडे प्रवास करत आहे असे  जर वाटत असेल तर काय करायला हवे? माझ्या मते आजची मुख्य समस्या अशी आहे की आपल्या देशातील…

  5. एप्रिल २०२१ च्या आजचा सुधारक मधील 'लोकशाही संकोचते आहे' या लेखात विद्यमान सरकारवर टिका केली आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पासून निर्विवाद बहूमतांनी सुरुवातीची जवळ…

  6. तुम्ही म्हणटल्या प्रमाणे वैदिक काळापासून शैक्षणिक,आर्थिक,वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती होती तर वैदिक काळात कोणते शोध लागले, शिक्षण व्यवस्था कशाप्रकारे होती हे स्पष्ट करा.…