ताज्या प्रतिक्रिया

  1. जो पर्यंत जातीय आधारावर आरक्षण मिळत राहील तो पर्यन्त सामाजिक दरी मिटणार नाही. असे माझे मत आहे. ब्राम्हण आणि ओपन वर्गातील लोक…

  2. प्रत्येक माणसाशी माणसासारखे माणुसकीने वागायला हवे. बोला आहात तयार? ज्याला आरक्षण मिळाले व उच्च पदावर आहे ती व्यक्ती आपल्याच समाज्यच्या उत्कर्षासाठी काही…

  3. जगदीश काबरे भारतीय संविधानः एक मायाजाल हे पुस्तक वाचा.

  4. खरे पहाता, जोपर्यंत समाजात जातपात अस्तित्वात आहे तोपर्यंत मागासघटकांसाठी आरक्षणाची आवश्यकता आहेच. वरील वाक्य खोटारडेपणाचे आहे. आता ज्यांना आरक्षण मिळते ते जातपात…

  5. आपल्या देशाचा अर्थसंकल्प budget हे तुटीचे deficit आहे. ते शिलकीचे surplus करण्यासाठी वरील मार्क्सच्या मांडणीचा काही उपयोग आहे का? असल्यास कसे? ते…

  6. नमस्कार श्रीधरदादा, मी आत्तापर्यंत मार्क्स वाचला नव्हता पण तुमच्या या लेख मालिकेतून थोडासा परिचय झाला. अत्यंत सोप्या शब्दात आणि प्रवाही भाषेत तुम्ही…

  7. प्रस्तुत लेखातील प्रश्न जरी बरोबर असले तरी त्यामागची कारण मीमांसा मात्र तितकीशी पटली नाही. 'जुनं ते सोनं' अशा प्रकारचा एक विचार लेखात…

  8. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर व्यापक, विस्तृत आणि वेचक विवेचन! लेखिका स्वत: हुशार विद्यार्थिनी असल्याने तसेही घडण्यासाठी लागणारा दृष्टिकोन या लेखाचा गाभा असावा! तसेच…

  9. माननीय लीनाताईंनी अगदी सखोल विचार व्यक्त केले आहेत. मुळात त्यांचा अनुभवच खूप मोठा आहे शिक्षण क्षेत्रातील, त्यामुळे या विषयावर सर्व अंगांनी त्यांनी…

  10. शिक्षणक्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कल्पना उत्तम आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात अंमलात आणण्यायोग्य आहे.