ताज्या प्रतिक्रिया

  1. आरक्षणाचा उद्देश जातनिर्मूलन हा नसला तरी जो पर्यंत जाती किंवा वर्ण व्यवस्था (म्हणजेच जन्माधारित वर्ग व्यवस्था) आहे तो पर्यंत शोषण रहाणार असे…

  2. SC - ST मध्ये आपापल्यात रोटी बेटी व्यवहार होतात काय? काबरे व सुभाष आठले यांनी याचा अभ्यास करून वस्तूस्थिती मांडावी.

  3. देशाच्या सिमारेषेवर उभे रहाण्यासाठी सुध्दा आरक्षण राखण्यात यावे. प्रथम SC नंतर ST त्यानंतर OBC शेवटी General अशी नाना पाटेकर यांची पोस्ट व्हायरल…

  4. किती जण ,अर्थात ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन सध्या सुस्थितीत आहेत, आपल्या समाज बांधवांसाठी असा त्याग करायला तयार आहेत ?

  5. ज्यांनी अगोदर आरक्षण घेऊन त्यांच्या कुटुंबियांचा उत्कर्ष झालेला आहे असेच लोक पुन्हा आरक्षणाचा लाभ घेताना दिसतात. उदा. डॉक्टर्स, इजिनियर्स व सरकारी वर्ग…

  6. हिंदू धर्मातील काही जातींनी इतर काही जातींवर जात हा आधार धरूनच अन्याय केले होते आणि अजून केले जातात. त्यामुळे आरक्षण द्यायचे झाल्यास…

  7. आरक्षणाचा उद्देश जातिभेद नष्ट करणे हा नाहीच आहे. आरक्षणाचा उद्देश भूतकाळात आणि वर्तमानकाळात देखील जातीभेदामुळे आणि त्याबरोबरच्या उच्च कनिष्ठ भावामुळे झालेल्या अन्यायाची…

  8. अभ्यासपूर्ण लेख.. हे वास्तव वाचल्यानंतर खाडकन् डोळे उघडले. विचारांची दिशा बदलली. सर आपण यावर आणखी विविधांगी विस्तृत लेखन करावे अशी विनंती आहे.