-
-
१) गांधीजींच्या जाती, वर्ण विषयक मतात कालांतराने फरक पडलेला दिसेल. वर्णाश्रमाला आणि जाती व्यवस्थेतील आहार, विहार, लग्न संबंधांच्या निर्बंधांना स्वयंशिस्तीचा भाग मानून…
-
रोजच्या जीवनातील स्त्री स्त्री पुरुष भेद इतका अंगवळणी पडला आहे की आपल्याला त्याची जाणीव होत नाही .साधी कार चालवताना देखील त्याचा बेल्ट…
-
आपला लेख सध्याचे वास्तव उघड करणारा असला; तरी त्यात अनेक वास्तवांचा उल्लेख केलेला नाही. आपला देश गांधीजिंच्या सत्याग्रहाने स्वतंत्र झाला असे जे…
-
आभार रमेश वेदकजी, ”पण आता सत्तेवर आसलेल्या सरकारने मूलविकासासाठीला प्राधान्य दिले आहेपूर्वांचलालाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या जवळजवळ दोन वर्षांपासून जगभरात उद्भवलेल्या…
-
श्री. पीयुष मिश्रा आणि नंदा खरें यांनी या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काहीशी आहे हे मान्य; पण ती…
-
लेखातून वैचारिक राष्ट्रवादास चालना मिळते ज्याची वर्तमानकाळात अतिशय गरज आहे.अगदी थोड्या शब्दात परंतु भारतीय लेखकांच्या बौद्धिकतेला, आपलेपणाच्या-परकेपणाच्या भावनिकतेच्या कल्पनांना खुणावणारा लेख.
-
सुंदर लेख लिहिला आहे तुम्ही. मी पुस्तक हि सध्या वाचतो आहे . त्यात व तुम्ही लेखात नमुद केलेले मुद्दे धक्कादायक आहेत. पहिल्या…
-
धन्यवाद
-
म्हणजे येत्या चोविसाव्या निवडणुकीत मोदींचा दणदणीत पराभव होणार ..... नाही झाला तर जनता अंध आण मुर्ख आहे , फसली जाते असे समजायचे…
चांगली माहिती मिळाली.धन्यवाद!