ताज्या प्रतिक्रिया

  1. सद्यस्थितीत शिक्षण हे कुचकामी आहे हे वास्तव मान्यच‌ करावेच लागेल नवीन शिक्षण धोरण या विषयावर मत कळेल का

  2. बिहार मधील जाती निहाय सेन्सस मुळे तेथील आरक्षणाची गरज असलेल्या बीसी+ओबीसी+ इबिसी+ एन्टी यांची संख्या 83% असल्याचे समजले. पन्नास टक्के आरक्षण त्यांच्यासाठी…

  3. बाकीची प्रतिक्रिया योग्य असली तरी शेवट मात्र अयोग्य आहे. कारण 70 वर्षात मागासांची संख्या वाढत आहे हे कुठल्याही संख्याशास्त्राचा आधार न घेता…

  4. राखीव जागांचे धोरण दुधारी शास्त्र आहे. ते भेदनीतीतील एक अस्त्र आहे. तसेच सामाजिक न्यायाचेही साधन आहे. त्याचा कसा उपयोग होतो हे ते…

  5. प्रत्यक्ष प्रयोगातून आणि अनुभवातून शिक्षण मिळवण्यासाठी अभ्यासक्रमात तसे नियोजन केले पाहिजे. उदा.टॉर्च बॅटरी तयार करणे, मोबाईलची बॅटरी करणे, साबण तयार करणे, परफ्युम…

  6. चिकित्सक, वास्तव,मार्मिक, तटस्थ भूमिकेतून बुद्धी प्रामान्यावाद ही संकल्पना समजावून सांगितली आहे. खरंच *मूर्ती लहान पण कीर्ती महान* हे वाक्य तुझ्यासाठी १००%लागु पडते.

  7. आक्टोंबरच्या अंकाची आतुरतेने वाट पहात होतो, तो आज मिळाला. धन्यवाद! या अंकाच्या मनोगतात गत अंकातिल विषया बद्दल लिहिले आहे ते मनाला पटले.…

  8. आजचा सुधारक या अंकामधील परीक्षण - निर्वासित - विनिता हिंगे यांचा लेख वाचला.अतिशय मार्मिक शब्दात स्त्री संघर्षाचा संवेदनशील मनाने घेतलेला ठाव लेखातून…

  9. श्री. यशवंत, लेखातले विचार एकदम पटले. सध्याच्या केंद्र सरकारने नवीन कौशल्याधारीत शैक्षणिक धोरण अमलात आणायचे ठरविले आहे ते योग्य आहे. पारंपरिक समाज…