ताज्या प्रतिक्रिया

  1. नक्कीच... या महामारी निमित्त समाज जिवन ढवळून निकाले आहे... काय गमावले, काय मिळवले; किती शिकवण, किती शिक्षा; या सगळ्याचा 'हिशेब' मांडायलाही कितीतरी…

  2. प्रिय नरेंद्र ह्यांना सस्नेह. आपल्या प्रतिक्रिया मिळत असतात. त्यानंतर कदाचित मूळ लेखकाचा आणि तुमचा संवाद पुढे जात असेलही. हा संवाद सुधारकच्या संस्थळावरून…

  3. (१) तीन कृषी विधायके चांगली आहेत की शेतकरी विरोधी आहेत हे कोण ठरवणार? आम्हा शहरवासीयांना  खरे काय ते कळेनासे झाले आहे. भाजप आणि विरोधी पक्ष जे सांगत आहेत ते त्यांच्या सोयीप्रमाणे . म्हणूनच माझे सांगणे असे की शहरवासीयांना कृषी समस्या आणि  कृषी विधायके यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे त्या समजून घेताना या  पूर्वग्रह- दूषित दृष्टिकोन न ठेवता स्वतंत्र विचार करावा लागेल. महाराष्ट्रापुरता विचार केला तर काय चित्र दिसते?  गेल्या सत्तर वर्षात  महाराष्ट्रात अनेक सरकारे सत्तेत होती आणि प्रत्येक सरकारने काही कृषीविषयक कार्यक्रम राबवले.  त्याचा फायदा कोणत्या शेतकरी वर्गाला झाला? कृषी योजना राबवल्या पण आम्हा शहवासीयांच्या लक्षात येणारी एक  महत्वाची बाब अशी की राज्य सरकारे शेतीच्या विकासासाठी जे काही कार्यक्रम राबवतात त्यांचा फायदा मोठे शेतकरीच घेत आले आहेत.  (२)  या संदर्भात मला वाटते की पुढील मुद्दे पण लक्षात घेणे जरुरीचे आहे:  ·   अल्प भूधारकांचे  आणि अन्य शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न…

  4. नरेंद्र महादेव आपटे : मनोगत

    आजचा सुधारक एप्रिल २०२१ हा अंक प्रकाशित होऊन अडीच महिने उलटून गेले आहेत. या अंकातील मनोगत, विविध लेख आणि यातील बहुतेक लेखांवर…

  5. अत्त्यंत अभ्यासू लेख.पण नुसत्या शिक्षणाने माणूस विवेकी बनतो का? अनेक विज्ञानाचे निष्कर्ष अजून पुराव्यासकट नाही मिळत. मग ती डार्विन ची थेअरी असो…

  6. सुद्रुढ लोकशाही हा श्री. नरेंद्र आपटे यांचा लेख आपल्या देशातिल अभासी लोकशाहीवर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. आणि याचे कारण आपल्या राज्य घटनेत…

  7. निव्वळ आदळ-आपटीने काय साधणार? श्री. नानावटींचा लेख वाचकाला भयग्रस्त करण्यापलीकडे काहीही साधत नाही, असे दुर्दैवाने लिहावे लागत आहे. भांडवलशाहीला जगाच्या नाशाचे नि…