-
-
शेतकरी यांची तुलना बंदूक उत्पादकांशी करणे अप्रस्तूत आहे. आपण सुरक्षित कोशातून बाहेर येऊन वास्तव समजून घ्यायला हवे.
-
श्री.प्रदीप परशराम कर्वे pradeepkarve494@gmail.com Mob.9422083136
-
मी हा पत्रव्यवहार खूप उशिरा म्हणजे २०२१ फेब्रुवारी मध्ये वाचला. बऱ्याच वर्षापूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या अशाच एका चर्चेत मी पत्र…
-
अभ्यासपूर्ण.
-
शरद नावरे सर 13/02/2021 रोजी लोकसत्ता चा लेख बघितला अक्षयुग पुन्हा अवतरेल खूपच छान माहिती दिलीत सर आशे लेख टाकत जा अभिनंदन
-
आपण माझा लेख वाचल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. फुलं बरोबर रोज लागणारी भाजी, कोथिंबीर इ.लावल्यास सौन्दर्य व उपयोग दोन्ही होईल. आपला अभिप्राय अगदी…
-
Some people have queries on laws. What i have gathered is clarified1) cold storage facility is allwed to sponsors/Adanis. This is to…
-
संसदेत चर्चा झाली नाही हे खोटे आहे. चर्चेच्या वेळी पवारांसकट सर्वांनी राज्यसभेतून पळ काढला होता. आणि गव्हाचे उदाहरण यासाठी दिसते की पंजाबचे…
-
कोणत्याही लोकशाहीचा एक मोठा दोष आहे. तो म्हणजे कोणताही संघटित श्रीमंत आवाजू गट संसदीय लोकशाहीला वेठीला धरून आपल्या फायद्याचे धोरण निर्माण करू…
वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या,शेती सोडून बकाल, प्रदूषित शहराकडे होणारे स्थलांतर, हे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ते दर्शवितात. या भांडवलशाही व्यवस्थेत लहान मोठे शेतकरी,…