-
-
अतिशय समंजस , समतोल , सर्वस्पर्शी आणि सार्थ चिंतन मांडणारा लेख...श्री. कटरे ह्यांचे आभार.
-
"चार्वाकांनी ऐहिक सुखावर भर दिला; बौद्ध-जैनांनी संयम व करुणा; वेदांताने आत्मज्ञान; भक्तिसंप्रदायाने परमेश्वरभक्ती. ह्या सर्वांचा सुयोग्य संगम साधता आला तर सुखाचे अधिक…
-
'सुख' या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. ते करताना अडीच हजार वर्षांपूर्वीचे संदर्भ वापरुन भारताची प्राचीन आणि अर्वाचीन सुखाची चिकित्सा केलेली…
-
प्रा.रेगे सरांनी 'नवचार्वाकाची' ज्ञानमीमांसेतील आणि नीतीमीमांसेतील भूमिका कोणत्या दिशेने विकसित होऊ शकेल आणि ती तशी होतांना तिच्यासमोर कोणकोणती आव्हाने , प्रश्न उपस्थित…
-
सुख हे व्यक्तिनिष्ठ असल्याने त्याची 'उद्गामी' व्याख्या करण्यात अनंत अडचणी आहेत. त्यापेक्षा सुखाची 'निगामी' व्याख्या करण्यात यावी. प्रत्येक व्यक्ती, तिला जे सुखकर…
-
आधुनिक लोकायताची नैतिक बैठक कशी उत्क्रांत होईल याचे विश्लेषण मेपु सरांनी केलं आहे. हा लेख आपल्या वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल "आजचा सुधारक"…
-
(१) WHR सूचकांक हा व्यक्तीनिष्ठ (subjective) आणि भावनिक (perceptional) मापन पद्धतीवर आधारित आहे, आणि (२) भारतीय लोक हे काल पेक्षा आज खूप…
-
चार्वाकचिंतनास समर्पित अंकाचे स्वागत. आभार आणि शुभेच्छा.
-
माधवाचार्यांचा हा ग्रंथ ' सर्वदर्शनसंग्रह ' होय. विरणात्मक आणि खंडन-मंडणात्मक असे त्या ग्रंथाचे 'दुहेरी' रूप आहे. तरी जे विवरण आहे, ते प्रामाणिकपणे…
मेपु सरांना नवचार्वाकाचा तोंडावळा John Stuart Mill सारखा असेल आणि तो लोकशाही मानणारा असेल असं वाटलं. आधुनिक भारतातील लोकायतिक हा " उपनिषद…