ताज्या प्रतिक्रिया

  1. स्वातंत्र्याविषयी येथे व्यक्त केला गेलेला विचार फारसा नवीन नाही पण तो उपयुक्त नक्कीच आहे. हेही सत्य आहे की याबद्दल कितीतरी बुद्धिजीवी बोलत…

  2. शेतकरी सक्षमीकरण म्हणजे ग्रामविकास आणि ग्रामीण विकास म्हणजेच भारताचा सर्वांगीण विकास हा विचार योग्यच आहे. त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न समजून घेणे…

  3. रमेश नारायण वेदक : हळूच

    राजराहूल खंडागळे, आपण झापडं बांधली असावित. त्यामुळे आपणास सर्व नकारात्मकच दिसत असावे. नाहितर तुम्ही असही लिहिलं असतं.......... हळूच कधी खेड्यापाड्यातील ग्रुहिणीच्या स्वयंपाक…

  4. सद्य परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करणारा लेख. पण स्वार्थी धनदांडग्या लोकांमुळे सुधारणांची फळं गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा कस…

  5. दोन पक्षांच्या संभाषणातून विकासाच्या नांवानें पर्यावरणाच्या ह्रासा विषयी खूपच छान विश्लेशण केलेले आहे. भौतिक विकासासाठी धरणं बांधली, पण धरणांमुळे विस्थापित झालेल्या गरीब…

  6. रूपकात्मक अशी ही छान गोष्ट वाचल्यावर माझ्या मनात जे विचार आले ते मांडतो आहे. निसर्गाचे संरक्षण आणि विकास या विषयावरची विविध मते आपणा सर्वाना माहित आहेत. त्यातील काही अशी: (१)…

  7. आपली लोकशाही झुंडशाहीकडे प्रवास करत आहे असे  जर वाटत असेल तर काय करायला हवे? माझ्या मते आजची मुख्य समस्या अशी आहे की आपल्या देशातील…

  8. एप्रिल २०२१ च्या आजचा सुधारक मधील 'लोकशाही संकोचते आहे' या लेखात विद्यमान सरकारवर टिका केली आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पासून निर्विवाद बहूमतांनी सुरुवातीची जवळ…