ताज्या प्रतिक्रिया

  1. अतिशय अभ्यासपूर्ण प्रबोधनकारक लेख! खरेतर मानवाने गेली हजारहून जास्त वर्ष प्रगतीच्या नांवाखाली आत्मनाशच केलेला आहे. अनावश्यक सुखसोयी मिळवण्यासाठी आपण पृथ्वी आणि पर्यावरणाचाच…

  2. खूपच स्तुत्य प्रयोग आणि लेख सुद्धा. भारतात आपण प्रयोग करायला आणि कदाचित अपयशाला खूपच घाबरतो त्यामुळे आपल्याकडे नवनिर्मितीची संस्कृती फारसी दिसत नाही.…

  3. हेमंत, अभिनंदन प्रयोगाच्या यशाबद्दल आणि चांगल्या लेखाबद्दल सुद्धा. प्रयोग करण, प्रयत्न करणे हेही खूप महत्वाचं आहे.

  4. थॅंक्स कल्याणी लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल देखील. मी एका प्रतिक्रियेत म्हंटल्याप्रमाणे सरकार कोणाचेही असले तरी “विकास” होतो आहे तोपर्यंत निसर्गाचा विनाश अटळ…

  5. धन्यवाद सर. इथेनॉलचा या लेखात ओझरता उल्लेख केला आहे. पण हा विषय अतिशय गंभीर आहे. आज तुम्ही मध्य भारतातील शेत्या बघितल्या तर…

  6. खरे आहे सरकार कोणाचेही असले तरी "विकास" होतो आहे तोपर्यंत निसर्गाचा विनाश अटळ आहे. सामाजिक भान, जाणीव जागृती होईल तेव्हा समाजच याला…

  7. एआयचा वापर करून कमी वेळेत आपले काम करू शकतो. अडलेल्या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाच्या सहाय्याने सोडविण्यासाठी मदत होते. बाळ देवकाते.