ताज्या प्रतिक्रिया

  1. नमस्कार श्रीधर दादा, आपण "मध्यस्थ दर्शन -सहअस्तित्ववाद" विषयी या ठिकाणी चर्चा करू शकतो असे सुचवले. या ठिकाणी अर्थातच पूर्ण चर्चा करणे शक्यही…

  2. एकेकाळी समृद्ध असलेल्या आपल्या देशात अंधारयुग अवतरले ते शिक्षण आणि हस्त कौशल्य याची फारकत केल्यामुळेच ही महत्त्वाची बाब लेखक ध्यानात घेत नाही.…

  3. दर्जेदार शिक्षणासाठी काय करता येईल यासंबंधीच्या अत्यंत उपयुक्त आणि व्यवहारात आणण्यासारख्या सूचना आपल्या लेखात आहेत. शिक्षकांच्या प्रशिक्षणात त्याचा आवर्जून उपयोग करायला हवा.

  4. श्री.हेमंत, आपल्या विनम्र अभिप्रायाबद्दल धन्यवाद. ' आवर्तनशील अर्थशास्त्र' व ' मध्यस्थ दर्शन' या विषयावरील चर्चा उपयुक्त ठरू शकेल. कळावे.

  5. ' मार्क्सची अर्थमिमांसा' ही लेखमाला सुरू करण्यामागे एक प्रेरणा आहे,जी 'भाग १' च्या उपोद्धातात सांगितली आहे.ती पुन्हा एकदा अधोरेखित करावी लागेल :…

  6. जो पर्यंत जातीय आधारावर आरक्षण मिळत राहील तो पर्यन्त सामाजिक दरी मिटणार नाही. असे माझे मत आहे. ब्राम्हण आणि ओपन वर्गातील लोक…

  7. प्रत्येक माणसाशी माणसासारखे माणुसकीने वागायला हवे. बोला आहात तयार? ज्याला आरक्षण मिळाले व उच्च पदावर आहे ती व्यक्ती आपल्याच समाज्यच्या उत्कर्षासाठी काही…

  8. जगदीश काबरे भारतीय संविधानः एक मायाजाल हे पुस्तक वाचा.

  9. खरे पहाता, जोपर्यंत समाजात जातपात अस्तित्वात आहे तोपर्यंत मागासघटकांसाठी आरक्षणाची आवश्यकता आहेच. वरील वाक्य खोटारडेपणाचे आहे. आता ज्यांना आरक्षण मिळते ते जातपात…