ताज्या प्रतिक्रिया

  1. डॉ.अभ्यंकर यांचा लेख उत्कृष्ट आहे. मूळ नाटकाबद्दल' वाचलेच पाहिजे' अशी उत्सुकता निर्माण करतो.

  2. शेतापर्यंत पोहचायला शेतकऱ्याला रस्ता नाही आणि शहरात जिकडे तिकडे सिमेंट रस्ते. खूपच विदारक वास्तव आहे. अनंत भाऊ शेतीत तुम्ही करत असलेल्या कष्टाला…

  3. खूप खूप सुंदर सादरीकरण मॅडम, तुमचे विचार सध्याची खरी परिस्थिती दर्शवते. खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. असेच छान लेखन करत रहा. 💐💐

  4. धन्यवाद. स्त्री ही माणूसच असते आणि ती ही चुकू शकते. पण चूक केली म्हणजे तिला अगदीच राक्षस, हडळ ठरवणे चुकीचे. त्याचबरोबर उदात्तीकरण…

  5. "भविष्यातील अननुभूत गोष्टींचं यथार्थज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर तर्कबुद्धीला पर्याय नाही."ह्या विक्रमादित्याच्या भूमिकेविषयी वेताळाला काही प्रश्न उपस्थित करता आले असते.ते…