ताज्या प्रतिक्रिया

  1. शेतकरी पारतंत्र्याचा दिवस, या संदर्भातील नवीन विचार वाचला. आपला देश कृषिप्रधान असल्याने आपणच म्हटल्याप्रमाणे पंच्यांशी टक्केच जनता शेतीवर अवलंबून आहे. पण बहुतांश…

  2. ज्योतिष शास्त्र कोणत्याही शाखेत सुरु करायला काय हरकत आहे. थोतांड असते तर भारतात ते हजारो वर्ष टिकलेच नसते. शास्त्र , ज्ञान अजूनही…

  3. १स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ८५ टक्के लोकसंख्या शेतींवरअवलंबून होती आर्थिक समतेच्यादृष्टीने एक पाऊल म्हणून सिलिंगचा कायदे करण्यात आले.मात्र ते केरळ व बंगाल सोडता…

  4. नवीन किसान कायदे: १. कॉर्पोरेशनने किसानाबरोबरचा करार मोडला तर किसान कोर्टात जाऊ शकणार नाही. २. नवीन कायदा कॉर्पोरेशन्सना साठा करून ठेवायला आडकाठी…

  5. अमर हबीब सर किसानपुत्र चळवळ नमो सरकारच्या वादग्रस्त नव्या 3 शेतीविषयक कायद्यांचे स्वागत करत असेल तर दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांची…

  6. मुळात समाज मूर्ख आहे आणि आम्ही शहाणे आहोत असे जनरलाईज्ड स्टेटमेंट चुकीचे आहे. ॲलोपाथिक डाॅक्टर जाता येता आयुर्वेद आणि होमिओपाथिची टर उडवतात…

  7. रमेश नारायण वेदक : मनोगत

    ज्योतीष शास्त्र हे वैदिक काळापासूनचे शास्त्र आहे. पण ते पोटार्थी कुडमुड्या ज्योतिषांमुळे बदनाम झाले आहे. पण उत्तम ज्ञान असलेल्या ज्योतिषा कडून आपल्या…

  8. कोरोना साथ तेव्हाच इष्टापत्ती ठरेल जेव्हा शहरामध्ये कामाच्या ठिकाणी जवळपास कामगार व नोकरांची राहण्याची व्यवस्था होईल .शहर नियोजन त्यात खुल्या जागा बागा…

  9. सुधारकी परंपरेला साजेसा उत्तम लेख. तरी असहाय्यतेचे मानसशास्त्र अधिक प्रभावी असते.