-
-
भीषण समाज वास्तवाचे संवेदनशील मनावर पडलेले ओरखडे अतिशय तरलपणे रेखाटले आहेत. मन मेल आहे या कवितेत संवेदनशील वाचक मन अंतर्मुख होतं. हात…
-
खूप छान मनिषा.तुझे विचार तर छान आहेतच आणि ते विचार तू तुझ्या लेखणीतून खूप छान प्रकारे शब्दबद्ध केलेस.असेच लिहित रहा. 💐💐
-
Khup chan aahet kavita, मन मेलंआहे hi khupch chan aahet aatachi ashich condition aahe ti thumhi khup cha shabdhat madli aahe
-
Khup chhan
-
Well said. स्त्रिया चुका करू शकतात, कायदे मोडू त्यांच्याकडूनही अपराध घडू शकतात हे आपल्या समाजाला मान्यच नाही. एक माणूस म्हणून स्त्रीला पाहिलं…
-
समर्पक शब्दात उत्तम सादरीकरण.... खूप सुंदर... मनीषा तुझं खूप खूप कौतुक मनापासून शुभेच्छा!!!!!! तुझी लाडकी मैत्रीण सपना....
-
लेख उत्तम आहे. माणसाने धार्मिक होण्याऐवजी विचारी व सुधारणावादी असायला हवे."आताच्या पिढीपेक्षा पूर्वीच्या लोकांना अधिक ज्ञान असते" हा भाबडा समज आपण सोडून…
-
"डिजिटल इंडिया" मधील बगळासफेद बडबड्या लोकउपाध्याना चांगलीच चपराक हाणली आहे. आशा करू या, ही खदखद त्यांच्यापर्यंत पोहचेल अशी.
-
the poem and the pictures.... great...disturbing. Truth always bites..
खूप खूप अभिनंदन ma'am. ते दिवस आठवले ,लेक्चर्स मध्येही तुमचे विचार दिसायचे. अतिशय समर्पक शब्दात मांडायच्या.खूप सुंदर कविता आहेत.त्या ऋदया पर्यंत पोहचल्या.असाच…