-
-
अगदी बरोबर बोललात
-
किती जण ,अर्थात ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन सध्या सुस्थितीत आहेत, आपल्या समाज बांधवांसाठी असा त्याग करायला तयार आहेत ?
-
ज्यांनी अगोदर आरक्षण घेऊन त्यांच्या कुटुंबियांचा उत्कर्ष झालेला आहे असेच लोक पुन्हा आरक्षणाचा लाभ घेताना दिसतात. उदा. डॉक्टर्स, इजिनियर्स व सरकारी वर्ग…
-
हिंदू धर्मातील काही जातींनी इतर काही जातींवर जात हा आधार धरूनच अन्याय केले होते आणि अजून केले जातात. त्यामुळे आरक्षण द्यायचे झाल्यास…
-
आरक्षणाचा उद्देश जातिभेद नष्ट करणे हा नाहीच आहे. आरक्षणाचा उद्देश भूतकाळात आणि वर्तमानकाळात देखील जातीभेदामुळे आणि त्याबरोबरच्या उच्च कनिष्ठ भावामुळे झालेल्या अन्यायाची…
-
अभ्यासपूर्ण लेख.. हे वास्तव वाचल्यानंतर खाडकन् डोळे उघडले. विचारांची दिशा बदलली. सर आपण यावर आणखी विविधांगी विस्तृत लेखन करावे अशी विनंती आहे.
-
प्रिय हेमंत, तुमचे विचार तुम्ही येथे बऱ्याच विस्ताराने आणि अभ्यासपूर्ण शैलीने मांडले आहेत. ह्या विषयावर तुम्हाला अधिक काही लिहायचे असल्यास आपण श्रीधर…
-
नमस्कार श्रीधर दादा, आपण "मध्यस्थ दर्शन -सहअस्तित्ववाद" विषयी या ठिकाणी चर्चा करू शकतो असे सुचवले. या ठिकाणी अर्थातच पूर्ण चर्चा करणे शक्यही…
-
एकेकाळी समृद्ध असलेल्या आपल्या देशात अंधारयुग अवतरले ते शिक्षण आणि हस्त कौशल्य याची फारकत केल्यामुळेच ही महत्त्वाची बाब लेखक ध्यानात घेत नाही.…
देशाच्या सिमारेषेवर उभे रहाण्यासाठी सुध्दा आरक्षण राखण्यात यावे. प्रथम SC नंतर ST त्यानंतर OBC शेवटी General अशी नाना पाटेकर यांची पोस्ट व्हायरल…