ताज्या प्रतिक्रिया

  1. सुद्रुढ लोकशाही हा श्री. नरेंद्र आपटे यांचा लेख आपल्या देशातिल अभासी लोकशाहीवर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. आणि याचे कारण आपल्या राज्य घटनेत…

  2. निव्वळ आदळ-आपटीने काय साधणार? श्री. नानावटींचा लेख वाचकाला भयग्रस्त करण्यापलीकडे काहीही साधत नाही, असे दुर्दैवाने लिहावे लागत आहे. भांडवलशाहीला जगाच्या नाशाचे नि…

  3.  ज्ञानेश वाकुडकर यांची कविता विचार करायला लावणारी आहे यात शंका नाही.  माझ्या मनातील प्रश्न:  स्वातंत्र्याचा मुक्काम खरंच कोठे असेल?  कसे मिळेल असे…

  4. हा लेख वाचल्यावर माझ्यासारख्या सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीला प्रकर्षाने  जाणवले ते असे  की आजही भांडवलशाही, समाजवाद, लोकशाहीचा संकोच आणि भविष्यातील आव्हाने वगैरे विषयावर या…

  5. स्वातंत्र्याविषयी येथे व्यक्त केला गेलेला विचार फारसा नवीन नाही पण तो उपयुक्त नक्कीच आहे. हेही सत्य आहे की याबद्दल कितीतरी बुद्धिजीवी बोलत…

  6. शेतकरी सक्षमीकरण म्हणजे ग्रामविकास आणि ग्रामीण विकास म्हणजेच भारताचा सर्वांगीण विकास हा विचार योग्यच आहे. त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न समजून घेणे…

  7. रमेश नारायण वेदक : हळूच

    राजराहूल खंडागळे, आपण झापडं बांधली असावित. त्यामुळे आपणास सर्व नकारात्मकच दिसत असावे. नाहितर तुम्ही असही लिहिलं असतं.......... हळूच कधी खेड्यापाड्यातील ग्रुहिणीच्या स्वयंपाक…

  8. सद्य परिस्थितीत योग्य मार्गदर्शन करणारा लेख. पण स्वार्थी धनदांडग्या लोकांमुळे सुधारणांची फळं गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. एकच पीक वारंवार घेतल्याने जमिनीचा कस…

  9. दोन पक्षांच्या संभाषणातून विकासाच्या नांवानें पर्यावरणाच्या ह्रासा विषयी खूपच छान विश्लेशण केलेले आहे. भौतिक विकासासाठी धरणं बांधली, पण धरणांमुळे विस्थापित झालेल्या गरीब…